spot_img
Tuesday, March 21, 2023
कृषीCrop Insurance : पुणे - औरंगाबाद - जालन्यासह या 10 जल्ह्यातील शेतकऱ्यांना...

Crop Insurance : पुणे – औरंगाबाद – जालन्यासह या 10 जल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 14 हजार रुपये, पाहा यादीत नाव

spot_img

मित्रांनो, राज्यातील १० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या बाबतीत एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, १० जिल्ह्यांची यादीही आली असून या १० जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना प्रत्येकी १३ हजार ६०० रुपयांसह पीक विम्याचे वाटप करण्यास सुरु झाले आहे.

मित्रांनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या महिन्यांत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या या 10 जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 13 हजार 600 रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, पुणे, सातारा आणि सोलापूर या दहा जिल्ह्यांतील १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई आहे.शेतकऱ्यांचे खूपच नुकसान झालेलं होते. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाला आहे. परंतु आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या पैशांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर होण्यास हातभार लागणार आहे.

काय आहे सरकारचा निर्णय?
सप्टेंबर व आक्टोंबर २०२२ या कालावधीत राज्यात झालेले अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी एकूण १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार इतका निधी विभागीय आयुक्त पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.

हे हि वाचा

जाहिरात

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Healthy Snack: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ब्रोकोली, स्नॅकमध्ये करा अशा प्रकारे समावेश

How To Make Broccoli Pakoda: ब्रोकोली ही कोबीसारखी हिरवी भाजी आहे जी प्रथिने, कॅल्शियम, लोह, जस्त, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए आणि सी सारख्या गुणधर्मांचा साठा आहे....

Health Tips : चहा चपातीचा नाश्ता करणे सर्वात हानिकारक का आहे, चला सविस्तर जाणून घेऊया

Health Tips : चहा आणि चपाती हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे ही अनेक...

Health Tips : Heart Attack पासून वाचण्यासाठी खाव्यात या 4 गोष्टी

Health Tips : हृदय हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जसजसे वय वाढत जाते तसतसे आपले अवयव कालांतराने बिघडत जातात. आपण जे खातो...

पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये भाजप समर्थकांमध्ये व अपक्ष उमेदवारात बाचाबाची , पोलिसांसमोर मारहाण

ही पोटनिवडणूक महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदार संघात मोठमोठ्या प्रचारकांनी प्रचार केला आहे. ही निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची...

लग्न झालेल्यांना मोठा धक्का, मोदी सरकार 1 एप्रिलपासून बंद करणार ही योजना, दरमहिन्याला मिळणार नाही पैसे!

Pension Scheme: सरकारने लोकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत, जेणेकरून केवळ लहान मुलेच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांनाही योजनांचा लाभ घेता येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना...
जाहिरात